टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

भारतीय क्रिकेटपटूच्या अशाच एका बॉलिवूड चित्रपटातील लव्ह स्टोरी सारख्या प्रेमकथेनं एकेकाळी मोठा हंगामा केला होता.

या क्रिकेटपटून चक्क संघातील सहकारी खेळाडूच्या पत्नीशी लग्न केले होते आणि त्यानंतर या क्रिकेटपटूंमध्ये वादही झाला होता.

पण २०१२ मध्ये कार्तिक सोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. आज त्यांना ४-५ वर्षांचा मुलगा आहे.

निकिता ही दिनेश कार्तिकची पहिली पत्नी. पण इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान तिची आणि मुरली विजयची भेट झाली. त्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

मुरली विजयचा स्वभाव जाणून घेतल्यानंतर निकिताने पुढील आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. ही खूप वेगळी प्रेमकथा आहे. निकिताने आपले विवाह मोडून मुरली विजयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी आलेल्या वृत्तानुसार यावरून कार्तिक आणि विजय यांच्यात कडाक्याचं भांडणही झालं होतं.

पण २०१२ मध्ये कार्तिक सोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. आज त्यांना ४-५ वर्षांचा मुलगा आहे.

दिनेश कार्तिकनेही भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल सोबत विवाह केला.

या दोघांना 2014 साली लग्न करायचे होते. पण या दोघांचे वेळापत्रक फारच बिझी होते, त्यामुळे त्यांना एक वर्ष वाट पाहावी लागली.

Read in English