देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरून भाजपचे आमदार संतप्त झाले. ...
कामगार, मजूर, शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. सध्या आरबीआयने जाहीर केलेल्या योजनेत व्याज आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ पत गुणांकन खराब होऊ नये ...