आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ...
पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. ...
आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले. ...