श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निव ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल क ...
साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय वि ...
शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...