विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, प ...
माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे, तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारन ...
समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास ...
मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...