सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतकºयांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माज ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व त्यांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. आर्थिक व्यवहारासह कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, सभांचे निमंत्रण, यासारख्या महत्वाच्या जबाबदाºया कुटुंंबातील तरुण म ...
अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नय ...