IPL 2020 : क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून एकमेकांना भेटले RCBचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) खेळाडूंनी दुबईत पोहोचल्यावर 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि शुक्रवारी सर्व खेळाडून एकमेकांना प्रथमच भेटले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे.