मेलबर्नवर तिस-या कसोटीच्या पहिल्या डावात शतक व दुस-या डावात अर्धशतक झळकावणा-या विराट कोहली व पहिल्या डावात शतकी खेळी केलेल्या अजिंक्य रहाणेमुळे भारताला तिसरा सामना अनिर्णित राखता आला. अर्थात भारताने गावस्कर - बॉर्डर ही चार सामन्यांची मालिका २ - ० अशी गमावली आहे.
![]()
Web Title: Saved the match, lost the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.