Mumbai Goa Highway Update: गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे येथून कोकणातील गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. रायगडमधील आमटेम, नागोठणे, इंदापूर आणि लोणारे या ठिकाणी वाहनांच ...
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. याच कालावधीमध्ये ३,४४६ टन सफरचंद, १,३४८ टन साखरेचीही विक् ...
गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. ...