1 / 9लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागे केवळ आहारच नाही तर अनेक शारीरिक आणि भावनिक बदल कारणीभूत असतात. (Why Do Females Gain Weight After Marriage)2 / 9लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात मोठे भावनीक बदल होतात. असुरक्षिततेची भावना आणि काहीवेळा नवीन वातावरणाचा ताण यामुळे हॉर्मोन्सचे चढ-उतार होतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. (Why Do Girls Gain Weight After Marriage)3 / 9नवीन नात्यात सुरूवातीला बाहेर जाणं, पार्ट्या हॉटेल्समध्ये खाणं आणि गोड-धोड पदार्थांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात.4 / 9नवीन घरात जुळवून घेताना महिलांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बदलतात. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची चयापचन क्रिया मंदावते.5 / 9लग्नाआधी स्वत:च्या फिटनेसकडे किंवा व्यायामाकडे जितके लक्ष दिले जाते ते लग्नाच्या नंतरच्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे दिलं जात नाही.6 / 9सामान्यत:ज्या वयात लग्न होते त्या वयात निसर्गत:च महिलांचा मेटाबॉलिकरेट कमी होतो. ज्यामुळे चरबी लवकर साठते.7 / 9 अनेकदा लग्नानंतर लवकरच गर्भधारणेमुळे महिलांच्या वजनात नैसर्गिकरित्या मोठी वाढ होते. जी नंतर कमी करणं कठीण जाते.8 / 9कौटुंबिक मानसिकतेमुळे अनेक महिला घरातील अन्न वाया जाऊ नये म्हणून स्वत:ची भूक नसतानाही उरलेलं अन्न खातात. ज्यामुळे वजन वाढतं.9 / 9लग्नानंतर आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि मानसिक सुरक्षितता येते. यामुळे फिटनेसबाबतची काळजी थोडी कमी होते. ज्याला वैद्यकीय भाषेत हॅप्पी वेट म्हणतात.