1 / 10मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आणि कुशल टंडन यांची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. एकेकाळी दोघांचं एकमेंकावर प्रचंड प्रेम होतं. पण, आता गौहर व कुशाल एकमेकांचं तोंड बघणंही पसंत करत नाही.2 / 10गौहर खान आणि कुशल टंडन यांची २०१३ मध्ये पहिल्यांदा 'बिग बॉस'मध्ये भेट झाली होती. 'बिग बॉस' संपल्यानंतरही हे जोडपे एकत्र होतं. 3 / 10या दोघांची जोडी चाहत्यांचीही लोकप्रिय होती. चाहत्यांनी त्यांना 'गौशाल' असं नाव ठेवलं होतं.4 / 10पण, एके दिवशी, कुशलने गौहरपासून वेगळे झाल्याचं ट्विट करून सोशल मीडियावर चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.5 / 10परंतु आता त्यांचं वेगळं होण्याचं खरं कारण समोर आलं आहे. गौहरसोबत ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर कुशलने ब्रेकअप होण्याचं मुख्य कारण धर्म असल्याचं सांगितलं.6 / 10हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर दुसऱ्याच दिवशी कुशल टंडनने एका पत्रकार मित्राला नात तुटण्यामागचं कारण सांगितलं होतं. 7 / 10त्यानुसार, गौहरने कुशलला इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घातली होती. कुशल म्हणाला होता, 'प्रेम आयुष्यात महत्त्वाचं असलं, तरी तेच सगळं काही नाही'.8 / 10ब्रेकअपनंतर हे कपल पुन्हा कधीच एकत्र दिसलं नाही. आज दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले आहेत.9 / 10 गौहर खानचं लग्न जैद दरबारशी झालंय. ती आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट सुद्धा आहे. 10 / 10तर कुशल आता शिवांगी जोशीला डेट करतोय. परंतु अजूनही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.