नाना पाटेकर यांनी आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
अवघ्या इतक्याशा रुपयांत झाले होते नाना पाटेकर यांचे लग्न, एका शोसाठी मिळायचे फक्त 50 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:10 IST
काही वर्षांतच दोघे वेगळे झाले.
अवघ्या इतक्याशा रुपयांत झाले होते नाना पाटेकर यांचे लग्न, एका शोसाठी मिळायचे फक्त 50 रुपये
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}