उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. ...
जाळी दूरुस्तीच्या शिलाईसाठी स्थानिक कामगार महागडे तरीही अपुरे पडत असल्याने आता मच्छीमारांवर आंध्रप्रदेशातील कामगारांना बोलाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...
दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. ...