लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे ...
रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना विचारला. ...
शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली. ...
१५ वर्षे आघाडीचे सरकार होते. तेव्हा ते स्वत: जलसंपदामंत्री होते. त्यावेळी कुकडीचे पाणी या भागाला येऊ दिले नाही. आता ते कसे आणणार? त्यांना आताच कुकडीच्या पाण्याचा पुळका का आला? अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार य ...
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवाद ...
गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांब ...