सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री ...
मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. ...