Lokmat Agro >हवामान > उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam? | उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील.

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातीलपाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील.

सध्या धरणाची पाणीपातळी वजा २३ टक्क्यांच्या खाली गेली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस खाली जात आहे.

त्यात सध्या उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत या कालव्यातून २५ मेपर्यंत पाणी सोडले जाणार आहे.

अशी माहिती भीमा विकास विभाग क्रमांक २ सोलापूर येथील उपकार्यकारी अभियंता एस. एच. अलझेनडे यांनी दिली आहे.

अधिक वाचा: उजनी धरणातून आता शेतीला मिळणार जून-जुलैपर्यंत पाणी; घेतला हा मोठा निर्णय

Web Title: Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.