Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

Updated:June 9, 2025 17:16 IST2025-06-09T17:12:19+5:302025-06-09T17:16:54+5:30

Vat Purnima Vrat 2025 Fasting Food: पाहा व्रताच्या दिवशी त्रास होऊ नये तसेच थकवा येऊ नये यासाठी काय खावे.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

कोणताही व्रत ठेवण्याआधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभर उपाशी राहणे जेवढे वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे व्रताच्या दिवशी त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

काही पदार्थ असते असतात जे व्रताच्या दिवशी खाऊन चालतातही आणि शरीराला गरजेचे असणारे पोषण या पदार्थांमधून मिळतात. त्यामुळे काही त्रास होत नाही.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

साबुदाणा खिचडी, वडा आपण खातोच चवीला फार छान असतात. मात्र साबुदाण्याची खीर पौष्टिक आणि चविष्ट असते. नक्की करा.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

फळे खा. फळे उपास असो वा नसो खायलाच हवीत. दिवसभरात भरपूर फळे खा. विविध फळांमधून पोषण मिळते आणि आरोग्यही चांगले राहते.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

सुकामेवा अत्यंत पौष्टिक असतो. व्रताच्या दिवशी सुकामेवा बिनधास्त खावा. दिवसाची सुरवात सुकामेवा खाऊनच करा. शरीराला ताकद मिळेल.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

रताळं उपासाला खातात. उकडलेले रताळे खा किंवा दह्यातले रताळे खा. रताळं फार पौष्टिक आहे. मात्र फळांसारखे खाऊ नका. जरा प्रमाणात खा.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

फळांची स्मूदी उपासाला खाऊ शकता. दूध उपासाला चालते आणि दहीही चालते. त्यामुळे नक्की खा. करायला सोपी असते. केळ्याची स्मूदी फार पौष्टिक असते.

Vat Purnima Vrat 2025: व्रताच्या दिवशी काय खावे? पाहा काय खाल्याने शरीराला थकवा अजिबात जाणवणार नाही

दिवसभरातून ताक पित राहायचे. ताक पौष्टिक असते. ताकाचा त्रास होत नाही. शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत राहावी यासाठी ताकाची मदत होते.