Mandar Jadhav Post: स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. नव्याने सुरु होणार्या या मालिकांमुळे साहजिकच जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.'मी सावित्रीबाई फुले' आणि 'तुझ्या सोबतीने' या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामुळे कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. आठ महिन्यापूर्वी प्रसारित झालेली 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका आता बंद झाली आहे.
दरम्यान, अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत." यश कावेरीचा प्रवास अजून हवा होता..."," हे फोटोस आठवणी बघुन प्रत्येक वेळी मन भरून येतं....हेच तुमच्या कामाची पावती आहे." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.
Web Summary : The Marathi series 'Kon Hotis Tu Kay Zalis Tu' concluded after eight months. Actor Mandar Jadhav expressed gratitude for the audience's love and support, calling the journey unforgettable. Fans shared their disappointment and fond memories.
Web Summary : मराठी श्रृंखला 'कौन होतीस तू काय झालीस तू' आठ महीने बाद समाप्त हो गई। अभिनेता मंदार जाधव ने दर्शकों के प्यार और समर्थन के लिए आभार व्यक्त किया, और इस यात्रा को अविस्मरणीय बताया। प्रशंसकों ने निराशा और सुखद यादें साझा कीं।