दलेर परतला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 17:52 IST
‘मिर्झिया’नंतर आमीर खानच्या ‘दंगल’मध्ये दलेर मेहंदीचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ‘दंगल’चे शीर्षक गीत दलेरच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. ...
दलेर परतला!
‘मिर्झिया’नंतर आमीर खानच्या ‘दंगल’मध्ये दलेर मेहंदीचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ‘दंगल’चे शीर्षक गीत दलेरच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. दीर्घकाळानंतर दलेरने बॉलिवूडमध्ये वापसी केली आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याचा येऊ घातलेला चित्रपट ‘मिर्झिया’ तसेच ‘बाहुबली2’मध्येही दलेरचा दमदार आवाज ऐकायला मिळणार आहे. दलेर ‘एबीसीडी२’मध्ये अखेरचे गायला होता. तेव्हापासून तो बॉलिवूडपासून दूर होता.