‘झिरो’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्माने एकही चित्रपट साईन केलेला नाही आणि कदाचित म्हणूनच, अनुष्काने अभिनय सोडल्याची चर्चा जोर धरू लागलीय. अनुष्का सध्या अभिनयापेक्षा दिग्दर्शनावर फोकस करतेय, अशीही चर्चा ऐकू येतेय. ‘एनएच 10’ सारखे चर्चित चित्रपटांच्या निर्मितीनंतर अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसने मोठ्या स्तरावर कंटेट तयारी चालवली असल्याचीही चर्चा आहेच. पण आता अनुष्काच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय अनुष्का शर्माने खरच सोडला अभिनय? हे आहे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:19 IST
‘झिरो’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्माने एकही चित्रपट साईन केलेला नाही आणि कदाचित म्हणूनच, अनुष्काने अभिनय सोडल्याची चर्चा जोर धरू लागलीय.
काय अनुष्का शर्माने खरच सोडला अभिनय? हे आहे उत्तर
ठळक मुद्देजून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीला चीअर करण्यासाठी अनुष्का शर्मा जाणार असल्याचे समजत आहे.