अनुराग कश्यपचा ‘गँग ऑफ वासेपूर’ जबरदस्त हिट झाला होता. काल २२ जूनला या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झालीत. ‘गँग ऑफ वासेपूर’ याच चित्रपटाने अनुराग कश्यपला ख-या अर्थाने ओळख दिली. पहिल्या भागासोबतच त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. पण अनुरागचे मानाल तर, या चित्रपटाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले.होय, अनुरागने खुद्द तसे ट्विट केले आहे. ‘आजपासून सात वर्षांपूर्वी माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तेव्हापासून प्रत्येकाला हेच वाटतेय की, मी ‘गँग ऑफ वासेपूर’ सारखेच चित्रपट पुन्हा पुन्हा बनवावेत.मी मात्र यापासून दूर पळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोय. 2019 अखेरपर्यंत ही साडेसाती दूर होईल, अशी आशा करतो,’ असे ट्विट त्याने केले.
‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 14:06 IST
अनुराग कश्यपचा ‘गँग ऑफ वासेपूर’ जबरदस्त हिट झाला होता. काल २२ जूनला या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झालीत. ‘गँग ऑफ वासेपूर’ याच चित्रपटाने अनुराग कश्यपला ख-या अर्थाने ओळख दिली. पहिल्या भागासोबतच त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. पण अनुरागचे मानाल तर, या चित्रपटाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?
ठळक मुद्देया चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर दाखविण्यात आले आहे.