राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला. ...
मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: 'लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस, ते म्हणजे अमित भैय्या', असे सांगत रितेश देशमुख यांनी बंधू अमित ठाकरे यांच्या प्रचारसभेत सहभागी होत केलेले भाषण चांगलेच गाजल्याचे म्हटले जात आहे. ...