ज्या कामांची काल मयादा जवळ आली आहे ती कामे पूर्ण करण्यात व इतरांनी पूर्वी केलेल्या चुका सुधारण्यात आपण जास्त तल्लीन व्हाल. एका खर्या कप्तानाप्रमाणे आपण आपल्या संघ सहकार्यांना त्यांची उत्तम कामगिरी करून दाखविण्यास प्रवृत्त कराल. वैयक्तिक कामगिरीपेक्षा आपण सांघिक कामगिरीस जास्त महत्व द्याल.