Join us

मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ -स्मरणशक्ती वाढेल आणि वाचलेलं सगळं नीट लक्षातही राहील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 18:00 IST

1 / 6
मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर काही पदार्थ त्यांना रोजच्या रोज खाऊ घाला, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
2 / 6
त्यापैकी पहिला पदार्थ आहे अक्रोड. रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना खाऊ घाला. यामुळे मुलांना ओमेगा ३ मिळते आणि स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.
3 / 6
दुसरा पदार्थ आहे जवस. ओमेगा आणि डीएचए त्यामध्ये भरपूर प्रमाणात असते.
4 / 6
मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासाठी चिया सीड्स खाणेही खूप उपयुक्त ठरते.
5 / 6
बदाम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया म्हणजेच भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया मुलांना नियमितपणे खायला द्यावे.
6 / 6
मुग डाळ, राजमा, हरबरे असे भरपूर प्रोटीन्स आणि लोह असणारे पदार्थही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतात.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंअन्न