सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, धारावी पुनर्वसन प्रकल्पबाधितांचे मुलुंड, भांडूप व विक्रोळी येथील मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन होणार आहे. ...
आपल्याकडे सुटे पैसे नसल्याचे म्हणत तरुण रिक्षातून उतरला, आणि रिक्षावाल्याला तिथेच थांबवून तो इमारतीच्या आतमध्ये गेला. मात्र, पैसे घेऊन येण्याऐवजी... ...
मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरीन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच् ...
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामाबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण, विकास प्राधिकरणांनी वारसस्थळांच्या संरचनांना कोणतीही हानी होणार नाही अशा प्रकारेच विकासकामे करावीत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ...
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते. ...
Congress News: अमित शाह यांनी महाराष्ट्रातील ७२ टक्के नक्षलवाद संपवला असे जे जाहीरपणे सांगितले, ते कोणत्या कायद्याने संपवले, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ...