घटस्फोटानंतर बॉलिवूड कपल पुन्हा आले एकत्र, या कारणामुळे घ्यावा लागला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:45 IST
1 / 11रणवीर शौरीसोबत रिलेशनशीपमध्ये असताना कोंकणा प्रेग्नेंट राहिली. 2 / 11मग त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१० साली ते दोघे विवाहबंधनात अडकले. 3 / 11त्याच्या काही महिन्यांनंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव हारून आहे4 / 11मात्र कोंकणा आणि रणवीरचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.5 / 11२०१५ साली कोंकणाने रणवीर शौरीसोबत वेगळे होत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. तिचा हा निर्णय ऐकून चाहते हैराण झाले.6 / 11वेगळे झाल्यानंतर पाच वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाची कस्टडी कोंकणाकडे देण्यात आली.7 / 11पण त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांना जाणवले असावे.दोघांचा घटस्फोटाचा परिणाम मुलावरही होत होता.8 / 11अखेर रणवीर शौरी आणि कोंकणा सेनशर्मा हे दोघंही त्यांच्या मुलासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.9 / 11 मुलगा हारून चा १० वा वाढदिवस रणवीर आणि कोंकणानं एकत्र साजरा केला. 10 / 11या सेलिब्रेशनचा एक फोटो रणवीरनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 11 / 11 आणि कोंकणा मुलासह फुल्ल ऑन एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे.