भतसानगर : गत वर्षी २ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सलग चार महिने उघडीप दिली नव्हती. चांगल्या प्रकारे पावसास सुरूवात झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. यंदा मात्रख ११ जून उगवला तरी पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या न झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पेरण्या उशिरा झाल्या तर सर्व शेतीचे वेळापत्रकच पुढे ढकलले जाणार आहे. शिवाय घरात ठेवलेला गुरांसाठीचा पेंढाही संपत आल्याने सर्व समस्यांमध्ये वाढ होत आहे. शहापूर तालुक्यात १४ हजार १०० हेक्टरवर भात, ३०० हेक्टरवर नागली, ८०० हेक्टरवर वरईची लागवड केली जाते.(वार्ताहर / जनार्दन भेरे)
पेरण्याही लांबल्या (फोटो कॅप्शन)
भातसानगर : गत वर्षी २ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सलग चार महिने उघडीप दिली नव्हती. चांगल्या प्रकारे पावसास सुरूवात झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. यंदा मात्रख ११ जून उगवला तरी पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या न झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पेरण्या उशिरा झाल्या तर सर्व शेतीचे वेळापत्रकच पुढे ढकलले जाणार आहे. शिवाय घरात ठेवलेला गुरांसाठीचा पेंढाही संपत आल्याने सर्व समस्यांमध्ये वाढ होत आहे. शहापूर तालुक्यात १४ हजार १०० हेक्टरवर भात, ३०० हेक्टरवर नागली, ८०० हेक्टरवर वरईची लागवड केली जाते.
By admin | Updated: June 12, 2014 00:23 IST2014-06-12T00:23:29+5:302014-06-12T00:23:29+5:30
भातसानगर : गत वर्षी २ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सलग चार महिने उघडीप दिली नव्हती. चांगल्या प्रकारे पावसास सुरूवात झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. यंदा मात्रख ११ जून उगवला तरी पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या न झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पेरण्या उशिरा झाल्या तर सर्व शेतीचे वेळापत्रकच पुढे ढकलले जाणार आहे. शिवाय घरात ठेवलेला गुरांसाठीचा पेंढाही संपत आल्याने सर्व समस्यांमध्ये वाढ होत आहे. शहापूर तालुक्यात १४ हजार १०० हेक्टरवर भात, ३०० हेक्टरवर नागली, ८०० हेक्टरवर वरईची लागवड केली जाते.
