Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वे जोडणीसाठी चीनलगतची चार ठिकाणे निश्चित

रेल्वे जोडणीसाठी चीनलगतची चार ठिकाणे निश्चित

नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.

For the connection of the railway, four places of Chinalal are fixed | रेल्वे जोडणीसाठी चीनलगतची चार ठिकाणे निश्चित

रेल्वे जोडणीसाठी चीनलगतची चार ठिकाणे निश्चित

ी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेला मिसामारी-तेंगा -तवांग (३७८ कि.मी.), बिलासपूर-मनाली-लेह (४९८ कि.मी.), पासीघाट-तेजू-रुपई (२२७ कि.मी.) व लखीमपूर-बामे-सिलापथार (२४९ कि.मी.) या ठिकाणी रेल्वे जोडणी केली जाणार असल्याची माहिती दिली. या प्रकल्पावर ३४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: For the connection of the railway, four places of Chinalal are fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.