नी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेला मिसामारी-तेंगा -तवांग (३७८ कि.मी.), बिलासपूर-मनाली-लेह (४९८ कि.मी.), पासीघाट-तेजू-रुपई (२२७ कि.मी.) व लखीमपूर-बामे-सिलापथार (२४९ कि.मी.) या ठिकाणी रेल्वे जोडणी केली जाणार असल्याची माहिती दिली. या प्रकल्पावर ३४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
रेल्वे जोडणीसाठी चीनलगतची चार ठिकाणे निश्चित
नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.
