मुंबई : संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम करीत आहे. कंपनी या गावांमधील व्यापाऱ्यांना आपल्यासोबत जोडत आहे; सोबतच या गावांमधील बाजारांमध्ये जागरूकता पसरवत आहे जेणेकरून लोकांना डिजिटल पेमेंटचे फायदे मिळू शकतील, अशी माहिती पेटीएमचे उपाध्यक्ष अमित सिन्हा यांनी दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)
२०० गावे डिजिटल मार्गावर
संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम
By admin | Updated: January 14, 2017 01:33 IST2017-01-14T01:33:24+5:302017-01-14T01:33:24+5:30
संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम
