पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

Updated:June 23, 2025 14:17 IST2025-06-23T14:07:37+5:302025-06-23T14:17:43+5:30

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

जवस हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे कारण त्यामधे प्रोटीन्स, फायबर, ओमेगा ३ फॅटी ऍसिडस्, कॉपर, थायमिन, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही जवस खाणं खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे रोजच्या आहारात जवसाच्या काही बिया असायलाच हव्या असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात.(benefits of eating flax seeds)

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

काही घरांमध्ये तर जवस भाजून ठेवले जातात आणि जेवण झाल्यानंतर बडिशेप प्रमाणे जवस खाल्ले जातात. असे भाजून ठेवलेले जवस निश्चितच चवदार लागतात. पण म्हणूनच त्याचं कधी कधी गरजेपेक्षा जास्त सेवन होऊ शकतं.(side effects of eating flax seeds in too much quantity)

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

ॲडव्हान्स इन न्युट्रिशन यांच्या रिपोर्टनुसार तुम्ही जर जवस जास्त प्रमाणात खात असाल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. शरीरावर सूज येऊ शकते.(who should avoid eating flax seeds?)

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

काही लोकांना ॲलर्जी होऊन त्वचेवर खाज येणे, रॅश येणे असा त्रास होतो. जर जवस जास्त प्रमाणात खात असाल तर हा त्रास वाढू शकतो.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

जवस जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे काही लोकांना अपचनाचा त्रासही होऊ शकतो. पोट दुखणे, कॉन्स्टीपेशन असा त्रासही काही जणांना जाणवतो.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

रक्त पातळ करण्यासाठी जवसातील काही घटक उपयुक्त ठरतात. पण ज्यांना रक्ताशी संबंधित काही आजार असतात त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच किती प्रमाणात जवस खावं हे ठरवावं.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

जवसामध्ये फायटोएस्ट्रोजीन हा घटक असतो. तो जर शरीरात जास्त प्रमाणात गेला तर त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. यामुळे पिरियड्स, मेनोपॉज यांच्यात बदल होऊ शकतो.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन चमचेच जवस खावे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात खाऊ नये. त्यासाठी जवसाची चटणी करणे आणि ती एक चमचा या प्रमाणात दुपारी किंवा रात्री जेवणात घेणे हा एक योग्य पर्याय ठरू शकतो.