उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

Updated:March 29, 2026 23:11 IST2026-03-29T12:14:42+5:302026-03-29T23:11:58+5:30

How Can I Relieve The Burning Sensation While Urinating : रात्री एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि जीरं भिजत घाला. सकाळी ते पाणी गाळून प्या. धणे हे शीतल गुणधर्माचे असल्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

लघवी करताना होणारी जळजळ ही समस्या साधारणपणे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा संसर्गामुळे होते. ही जळजळ कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय करायला हवेत. (How Can I Relieve The Burning Sensation While Urinating)

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

दिवसभरातून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया बाहेर निघण्यास मदत होते. (7 Home Remedies For Burning Urine)

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

नारळ पाणी नैसर्गिकरित्या थंड असते. ते शरीरातील उष्णता कमी करते आणि लघवीतील जळजळ थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

रात्री एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि जीरं भिजत घाला. सकाळी ते पाणी गाळून प्या. धणे हे शीतल गुणधर्माचे असल्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात ते संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तसंच लिंबू पाण्यातील व्हिटामीन सी बॅक्टेरिया नष्ट करण्यास उपयुक्त ठरते.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा शरीरातील उष्णता वाढली असताना काकडी खाल्ल्यानं शरीराला गारवा मिळतो.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता राखणं खूपच महत्वाचे आहे. सुती इनरवेअर्स वापरा. जेणेकरून हवा खेळती राहील आणि संसर्ग टाळता येईल.

उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

लघवी जास्तवेळ रोखून धरू नका. लघवी जास्तवेळ रोखून धरल्यानं बॅक्टेरियांची वाढ होते. ज्यामुळे जळजळ आणि संसर्ग वाढू शकतो.