Teacher Strike: सुधारित संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमध्ये एका तुकडीत विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास त्या तुकडीत शिक्षक पदच उपलब्ध होणार नाही. ...
Xynergy 2025 : विद्यार्थ्यांना सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विविध विभागांची, त्यांच्या अभ्यासक्रमांची आणि उच्च शिक्षणानंतरच्या नोकरीच्या संधींची माहिती उपलब्ध करून देण्यात येते. ...
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
Deputy CM Eknath Shinde News: सीएच्या कामातील पारदर्शकता, लेखापरीक्षणाची काटेकोरता आणि अर्थकारणातील शिस्त किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ...
विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी २८ नोव्हेंबर रोजी आरोप निश्चित केले. कदम आणि त्याचे सहकारी यांनी ‘साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’मधून ३१३ कोटी रुपये वळते केल्याचा आरोप आहे. ...
कांदिवलीच्या प्रस्तावित न्यू श्रीकृष्ण एसआरए को-ऑप. हौ. सोसायटीतील २८५ झोपडपट्टीधारकांनी परिशिष्ट-२ ची पूर्तता करण्याचे निर्देश एसआरएला द्यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
Indigo Crisis: विमानांची नेमकी स्थिती काय आहे, विमान रद्द झाले आहे का किंवा ते कधी उड्डाण घेणार आहे, याची कोणतीही नीट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. ...
Flight Fare Hike: मुंबई ते बंगळुरू या प्रवासाचे दर ४० हजारांच्या घरात गेले आहेत, तर मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांसाठी तिकिटांचे दर हे ५० हजारांच्याच घरात गेले आहेत. ...
Teacher Strike: सुधारित संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमध्ये एका तुकडीत विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास त्या तुकडीत शिक्षक पदच उपलब्ध होणार नाही. ...
Deputy CM Eknath Shinde Chembur News: संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...
Uddhav Thackeray News: दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘मत चोरी’विरोधातील महारॅली आयोजित करण्यात आली आहे. ...