Corona Virus: 'जनता कर्फ्यू' चे बॉलीवुड सेलेब्स ने केले अशाप्रकारे स्वागत, पाहा काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:00 IST
1 / 10बिग बी अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'मी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत जनता कर्फ्यूचे समर्थन करतो.2 / 10अनुपम खेर यांनी लिहीले की, आपत्तीच्या काळात केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाला आपल्यासारख्या नेत्याची नितांत गरज आहे. आम्ही सर्वजण एकत्रित आपले कर्तव्य बजावू.'3 / 10सेलिब्रेटींनीही पीएम मोदी यांनी केलेल्या सुचनेचे जाहीर स्वागत केले आहे.4 / 10अक्षय कुमारने म्हटले की,तुमच्या निर्णयात्मक विचार आणि निर्णयांबद्दल खूप खूप धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. अशा आपत्तीच्या काळात केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाला आपल्यासारख्या नेत्याची नितांत गरज आहे. 5 / 10संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवून, थाळी वाजवून, घंटा नाद करुन एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.6 / 10कोरोनाला लढा देण्यासाठी चौदा तासांत कोणत्याही व्यक्तीने आपले घर सोडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.7 / 10रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले आहे.8 / 10एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.9 / 10सेलिब्रेटींनीही पीएम मोदी यांनी केलेल्या सुचनेचे जाहीर स्वागत केले आहे.10 / 10संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवून, थाळी वाजवून, घंटा नाद करुन एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.