Join us  

या कारणामुळे मनीषा कोईरालाचा झाला घटस्फोट, त्यानंतर कधीच लग्न न करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 7:10 PM

1 / 10
19 जून 2010 साली नेपाळी उद्योजक सम्राट दहल यांच्याशी मनिषा रेशीमगाठीत अडकली होती.
2 / 10
मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.
3 / 10
लग्नानंतर थोड्याच काळात मनीषा आणि तिच्या नव-यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खटके उडू लागले.
4 / 10
शेवटी दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की, मनिषाने त्याला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
5 / 10
तिच्या या घटस्फोटोला मनिषा स्वतःलाच जबाबदार मानते.
6 / 10
मुळात लग्न करण्याचा निर्णय तिने घाईत घेतल्याचे सांगितले होते.
7 / 10
तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आनंदीच राहू शकत नाही त्या नात्यातून बाहेर पडणेच चांगले असे तिने सांगितले होते.
8 / 10
घटस्फोट घेतल्यानंतर मनिषाला कर्करोग झाला, त्यानंतर तिने यावर उपचार घेतले आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.
9 / 10
या लग्नानंतर मनिषाने पुन्हा लग्न करण्याचा विचारदेखील केला नाही.
10 / 10
तिच्या तुटलेल्या लग्नाचा आजही तिला पश्चाताप असल्याचे ती सांगते.
टॅग्स :मनिषा कोईराला