निसर्गाचं बहरलेलं रुप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 23:21 IST2019-05-01T23:16:30+5:302019-05-01T23:21:29+5:30

मराठी नववर्षाची सुरूवात चैत्र महिन्याने होते. या दिवसांत सर्व झाडांना खास मोहोर येतो. इतर ११ महिन्यांच्या तुलनेत या दिवसांमध्ये निसर्गवैभव चांगलेच बहरलेले असते.(सौजन्य-छायाचित्रकार विशाल हळदे, आनंद मोरे, रोशन घाडगे आणि महेश मोरे)

इतर ११ महिन्यांच्या तुलनेत या दिवसांमध्ये निसर्गवैभव चांगलेच बहरलेले असते.

ऋतुराज वसंताचं आगमन झालं की अवघ्या सृष्टीला चैतन्याची पालवी फुटल्यासारखे बहारदार चित्र सर्वत्र दिसते.

झाडावेलींची कोवळी पालवी या दिवसांमध्ये बाळसं धरू लागते.

निसर्गाचा हा बहर प्रत्येकाला सुखावणारा असतो.

निसर्गाचे हे रूप पशुपक्ष्यांमध्येही वेगळे चैतन्य निर्माण करते.

पशुपक्ष्यांप्रमाणेच मानवी आयुष्यातही निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे

टॅग्स :निसर्गNature