Join us
Daily Top 2Weekly Top 5

९५ % युरोपीय कंपन्या आता भारतात गुंतवणूक वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:32 IST

Investment in India: जागतिक गुंतवणूक नकाशावर भारत एक विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. भारतात कार्यरत असलेल्या ९५% पेक्षा जास्त ईयू कंपन्या पुढील पाच वर्षांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत, असे फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नवी दिल्ली - जागतिक गुंतवणूक नकाशावर भारत एक विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. भारतात कार्यरत असलेल्या ९५% पेक्षा जास्त ईयू कंपन्या पुढील पाच वर्षांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत, असे फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ३५% कंपन्या ५ वर्षांत किमान ५० दशलक्ष युरो (४५० कोटी रुपये) गुंतवण्याची तयारी करत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 95% European Companies to Increase Investment in India: Survey

Web Summary : India is emerging as a trusted global investment hub. A survey reveals that over 95% of EU companies operating in India plan to expand and invest more in the next five years, with 35% willing to invest at least 50 million euros.
टॅग्स :भारतव्यवसायगुंतवणूक