रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.अज्ञात व्यक्तींनी पोलिसांच्या गाडीलाच आग लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांन ...