मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतू उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण होत आहे. ...
सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. ...