विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
By Admin | Updated: March 7, 2017 00:00 IST2017-03-07T00:00:00+5:302017-03-07T00:00:00+5:30

विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर २०११ मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून भारतीय संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून आपली भूमिका चोख बजावली होती.