मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंत लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेनं जाहीर केलाय. गेल्या काही दिवसांपासून वारंवार लोकल सेवा बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला होता. अखेर आज रेल्वे प्रशासनानं लोकल सेवा बंद करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Coronavirus: मुंबईतील लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत बंद; रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 13:59 IST
Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Coronavirus: मुंबईतील लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत बंद; रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}