शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

मोबाईलवर बोलल्यामुळे आई-वडिलांनी दम दिला म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:07 PM

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत मोबाईलवरुन बोलताना तिला तिच्या आई-वडिलांनी बघितले होते.

मडगाव: मोबाईलशिवाय कुणालाच करमत नाही. मोबाईलवरुन आपल्या मित्रांसोबत संभाषण करीत असल्यामुळे पालकांनी दम भरल्याने एका तेरा वर्षीय शाळकरी विदयार्थिनीनीने आत्महत्या करण्याची दुदैवी घटना गोव्यात घडली. राज्यातील दक्षिण गोव्यातील मायणा- कुडतरी पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत आज बुधवारी दुपारी ही घटना घडली. मूळ बिहार येथील हे कुटुंब नेसाय या भागात भाड्याच्या घरात रहात होते. याच भागातील एका शाळेत मयत मुलगी सातवी इयत्तेत शिकत होती. 

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत मोबाईलवरुन बोलताना तिला तिच्या आई-वडिलांनी बघितले होते. झालेल्या प्रकाराबद्दल पालकांनी त्या मुलीला दमही दिला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिने गळफास लावून आपले जीवन संपविण्याचा टोकाचे पाऊल उचलले. काल दुपारी दुपटट्याने गळफास लावून त्या मुलीने आत्महत्या केली. मायणा - कुडतरी पोलिसांनी मागाहून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मृतदेह शवचिक्तिसेसाठी शवागरात ठेवला आहे.मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी