जाणून घ्या, जेवल्यानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ
आयुर्वेदात पाणी पिण्याच्या वेळेला अत्यंत महत्त्व देण्यात आलं आहे.
जेवताना थोडं थोडं पाणी पिणं हे अमृतासमान मानलं जातं.
जेवताना पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जेवल्यानंतर लगेच पाणी हे विष असल्याचं म्हटलं जातं.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायलाने अन्नाचं नीट पचन होत नाही.
पोटासंबंधित अनेक समस्या यामुळे उद्धभवू शकतात.
जेवल्यानंतर जवळपास अर्ध्या किंवा एक तासाने पाणी प्यावे.