राजीनाम्यानंतरही आरोग्य विमा सुरु राहतो?

आजच्या काळात कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्समुळे कर्मचाऱ्यांचा खूप फायदा होत असतो. 

आजच्या काळात कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्समुळे कर्मचाऱ्यांचा खूप फायदा होत असतो. परंतु जेव्हा तुमची नोकरी संपते, तसेच हे कव्हरेज मिळणं थांबतं. 

पण याचा अर्थ असा  नाही की तुमची आरोग्य सुरक्षा देखील थांबेल. 

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुमच्याकडे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स असेल, तर तुम्ही त्याच इन्शुरन्स कंपनीसोबत वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स प्लानमध्ये त्याचे रूपांतर करू शकता. 

या प्रक्रियेला पोर्टेबिलिटी म्हणतात. यामध्ये तुमचे ग्रुप कव्हर वैयक्तिक पॉलिसीत ट्रान्सफर होते.

Click Here