रिलेशनशिपमध्ये असताना चुकूनही करू नका 'या' गोष्टी 

एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात असताना काय काळजी घ्यायची?

सुरुवातीपासूनच जास्त अपेक्षा ठेवल्याने दबाव निर्माण होऊ शकतो.

उघडपणे न बोलल्याने गैरसमज आणि अंतर निर्माण होतात.

भूतकाळातील नातेसंबंधांशी तुलना केल्याने सध्याचे नाते कमकुवत होऊ शकते.

फक्त तुमच्या गरजांना महत्त्व देणे भागीदारीला हानी पोहोचवते. तुमच्यासाठी जोडीदाराची किंमत काय असा प्रश्न निर्माण होतो.

जोडीदाराला पुरेसा वेळ न दिल्याने अंतर वाढते. याचबरोबर गैरसमज निर्माण होतात.

एकतर्फी प्रयत्नांमुळे नात्यात असंतुलन निर्माण होते.

सतत टीका केल्याने जोडीदाराचे मनोबल कमी होते.

Click Here