इराण-इस्रायल युद्धामुळे बेरोजगारी कशी वाढत चाललीये?
पश्चिम आशियातील युद्धादरम्यान तणावाचा भारतीय कंपन्यांवरही परिणाम झाला आहे.
या युद्धामुळे ६३ टक्के कंपन्यांनी भरती थांबवण्याचा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
युद्धाची स्थिती लक्षात घेत कर्मवारी पावले उचलत आहेत. ५५ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते त्यांचे कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
३१ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते नवीन नोकरीच्या संधी शोधत आहेत.
६३% + कर्मचाऱ्यांनी सांगितले की कंपनी भरती थांबवत आहे किंवा टीम कमी करत आहे.
१५% जणांनी सांगितले कंत्राट-आधारित किंवा ‘फ्रीलान्स’कडे कंपन्यांचा कल वाढला आहे.
(स्रोत : जीनियस कन्सल्टंट्स अहवाल)