पाणी शरीरासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे पाणी नियमित पिणे गरजेचे आहे.
शारीरिक हालचाली आणि हवामान महत्त्वा चे: जर तुम्ही व्यायाम करत असाल, उष्ण हवामानात राहत असाल किंवा खूप घाम येत असेल तर तुम्हाला जास्त पाण्याची आवश्यकता असेल.
गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, तोंड कोरडे होणे, सत थकवा जाणवणे, सतत डोकेदुखी होणे ही डिहायड्रेशनची सुरुवातीची लक्षणं आहे.
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. याला हायपोनेट्रेमिया म्हणतात, हे देखील धोकादायक आहे. त्यामुळे संतुलन सर्वात महत्त्वाचं आहे.