आयुर्वेदानुसार, दूध आणि फळे यांचे मिश्रण नेहमीच योग्य नसते.
सफरचंद हे थंड फळ आहे तर दूध जड असते आणि पचायला वेळ लागतो.
दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव येऊ शकतो.
कधीकधी पोट फुगणे, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
दूध आणि सफरचंद एकत्र न खाणे चांगले.
जर तुम्हाला जेवायचेच असेल तर दोन वेळेत कमीत कमी १-२ तासांचे अंतर ठेवा.
सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे आणि रात्री दूध पिणे अधिक फायदेशीर आहे.
निरोगी पचनासाठी ते वेगवेगळ्या वेळी घेणे चांगले. फळ शरीरासाठी फायद्याचीच असतात पण कोणत्यावेळी खातो हे महत्वाचे असते.