महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. काही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काही दिग्गज नेत्यांनी त्यांची पुढची पिढी या खेपेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविली. या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती, वंचित ...