अखंड महाराष्ट्राचा नारा देत शिवसेनेसह विरोधी आमदारांनी सोमवारी विधिमंडळ गाजवले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेगळ्या विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव ...
मुंबई शहराच्या दक्षिण भागात सर्व प्रशासकीय आणि मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे लोकांना येथे दररोज कामासाठी यावे लागे. तहान भागविण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पाणपोयांची स्थापना करण्यात येत असे. पारशी जैन मारवाडी व्यापारी आपल्या घरातील व्य ...