सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं ...
ताशी १३0 किलोमीटच्या वेगाने धावणा-या 'टॅल्गो' ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून त्यामुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे. ...